💥अतिशय परिश्रमाने व स्वकष्टाने पिकवलेला शेतमाल कुणाच्याही दबाव तंत्राला न जुमानता शेतीउद्योजकांनी ,धान्य महोत्सवाद्वारे ,थेट ग्राहका पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे,तो प्रशंसनीय आहे,स्तुत्य आहे व अनुकरणीय आहे .
💥मला विश्वास आहे की अमरावतीचे /महाराष्ट्राचे करोडो सुजाण नागरिक या उपक्रमाला तन ,मन ,धनाने यशस्वी करतील.जनहितासाठी करोडो नागरिक एकत्रित झाले तर १००% सकारात्मक बदल होणारच,हि खात्री. *आपलाच आणि नेहमी आपल्या सोबत असलेला- *सुहास सोहोनी*
सामाजिक विचार मंच,
विवेकानंद कॉलनी,
अमरावती -444606
मोबा : ९४०५३४९३५४
No comments:
Post a Comment