★#बोअरवेल व #विहिरींद्वारे भूजल वृद्धी हा मी स्वतः केलेला एक यशस्वी उपक्रम असून देशभर हे कार्य होणे गरजेचे आहे,अनेक ठिकाणी हा प्रयोग केल्या जात आहे .पाणी न लागल्यामुळे बंद पडलेल्या बोअरवेल साठी सुद्धा हा प्रयोग अवश्य करावा.संपूर्ण माहितीसाठी fb पेज ला भेट द्या किंवा मला फोन करावा.
#सुहास #सोहोनी
जलक्रांती अभियान,
मोबा:-9405349354
★★★★★★★★★★★★★★★★★★★★◆#दूर #हटवा #जलसंकटाला◆
●#दुष्काळाला -- #नो #एन्ट्री●
★हा फोटो माझ्या घरी असलेल्या #बोरवेल चा आहे.घरातील वापरलेले व घरातून बाहेर सोडले गेलेले पाणीआधी "मॅजिक पिट" मध्ये जमा केले जाते,नंतर नैसर्गिक पणे फिल्टर होऊन बोअरवेल मधून खोल जमिनीत साठवले जाते.
★छतावरील वाहून जाणारे व सगळे पावसाचे पाणी #फिल्टर करून शोषखड्ड्या तुन या बोअरवेल द्वारे सरळ खोल जमिनीत जाते,त्यामुळे बोरवेलचे कधीही पाणी कमी होत नाही.हा एक १००% #यशस्वी प्रयोग आहे .
★माझ्या घरातील व घराच्या आवारातील पाणी नाली /गटारात जात नाही.सरळ #जमिनीत साठवले जाते.
★याच पद्धतीने प्रत्येक हँडपम्प,हापशी तसेच विहिरींचे सुद्धा #जल #पुनर्भरण करता येते.
💥👇
● आपल्या गांवात/शहरात #पाणी #टंचाई असो किंवा नसो ,एव्हढे मात्र अवश्य करा.●
★ आपल्या घरी,सोसायटीत,कॉलनीत वा #शेतात बोअरवेल किंवा विहिर आहे का?
★किंवा आपण नवीन बोअरवेल तयार करणार आहात का ?
तर मग *भूजलस्तर वाढवण्यासाठी
सगळ्या बोअरवेल व विहीरीचे शोषखड्ड्याद्वारे पुनर्भरण करा
जलसंकट टळेल
★ भूजल पातळी कमी झालेल्या बोरवेल साठी हा प्रयोग अत्यंत गरजेचाआहे.★
★
**🏵🙏please invite your facebook/WhatsApp friends to visit my facebook page जलक्रांती अभियान . ★
Link : -
https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-1805754619463612/?ti=a
★
अमरावती शहरात व महाराष्ट्रात अनेक गावात या प्रयोगाचे अनुकरण केले जात आहे. -
#विचार #करा-
★आपल्याला जलसंकट दूर करायचे आहे.
*#सुहास #सोहोनी,
#जलक्रांती #अभियान*
#जलक्रांती #चौक
विवेकानंद कॉलनी,अमरावती,
9405349354
https://www.facebook.com/groups/542293752830502/
#सुहास #सोहोनी
जलक्रांती अभियान,
मोबा:-9405349354
★★★★★★★★★★★★★★★★★★★★◆#दूर #हटवा #जलसंकटाला◆
●#दुष्काळाला -- #नो #एन्ट्री●
★हा फोटो माझ्या घरी असलेल्या #बोरवेल चा आहे.घरातील वापरलेले व घरातून बाहेर सोडले गेलेले पाणीआधी "मॅजिक पिट" मध्ये जमा केले जाते,नंतर नैसर्गिक पणे फिल्टर होऊन बोअरवेल मधून खोल जमिनीत साठवले जाते.
★छतावरील वाहून जाणारे व सगळे पावसाचे पाणी #फिल्टर करून शोषखड्ड्या तुन या बोअरवेल द्वारे सरळ खोल जमिनीत जाते,त्यामुळे बोरवेलचे कधीही पाणी कमी होत नाही.हा एक १००% #यशस्वी प्रयोग आहे .
★माझ्या घरातील व घराच्या आवारातील पाणी नाली /गटारात जात नाही.सरळ #जमिनीत साठवले जाते.
★याच पद्धतीने प्रत्येक हँडपम्प,हापशी तसेच विहिरींचे सुद्धा #जल #पुनर्भरण करता येते.
💥👇
● आपल्या गांवात/शहरात #पाणी #टंचाई असो किंवा नसो ,एव्हढे मात्र अवश्य करा.●
★ आपल्या घरी,सोसायटीत,कॉलनीत वा #शेतात बोअरवेल किंवा विहिर आहे का?
★किंवा आपण नवीन बोअरवेल तयार करणार आहात का ?
तर मग *भूजलस्तर वाढवण्यासाठी
सगळ्या बोअरवेल व विहीरीचे शोषखड्ड्याद्वारे पुनर्भरण करा
जलसंकट टळेल
★ भूजल पातळी कमी झालेल्या बोरवेल साठी हा प्रयोग अत्यंत गरजेचाआहे.★
★
**🏵🙏please invite your facebook/WhatsApp friends to visit my facebook page जलक्रांती अभियान . ★
Link : -
https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-1805754619463612/?ti=a
★
अमरावती शहरात व महाराष्ट्रात अनेक गावात या प्रयोगाचे अनुकरण केले जात आहे. -
#विचार #करा-
★आपल्याला जलसंकट दूर करायचे आहे.
*#सुहास #सोहोनी,
#जलक्रांती #अभियान*
#जलक्रांती #चौक
विवेकानंद कॉलनी,अमरावती,
9405349354
https://www.facebook.com/groups/542293752830502/