💥एक अतिभव्य ,महामोर्चा मला काढायचा आहे.
सर्वच भारतीयांना आग्रहाचे आमंत्रण आहे.
★प्रत्येकाने मनाने व कृतीने या महामोर्चात सामील व्हायचं आहे.कन्याकुमारी ते श्रीनगर आणि जगन्नाथ पुरी ते पोरबंदर असा भारतभर करोडो भारतीयांचा अतिभव्य महामोर्चा सुरु होत आहे
■या महा मोर्च्यात मागण्या आणि घोषणा आहेत : -
★जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवा . ★शेतकरी वाचवा .
★ प्रदूषण नष्ट करा (परिसराचे व मनाचे) ★भ्रष्टाचार मुक्त भारत.
★ कायद्याचे पालन व्हावे,लवकर (अविलंब)न्याय मिळावा.
★ प्रत्येकाला शिक्षण
★ प्रत्येकासाठी दर्जेदार आरोग्यसेवा हवी. ★जातीभेद नष्ट करा.
■ करोडो भारतीयांना रोज या मोर्च्यात यायचं आहे.
■सारे भारतीय एक झाले तर काहीही अशक्य नाही.
◆स्वागत आहे◆
◆आजपासून आणि आत्तापासून हा महामोर्चा सुरु झाला आहे.
■ शुभकार्यासाठी मुहूर्ताची गरज नाही ■ * सुहास सोहोनी
★संवेदना★
[ सामाजिक विचार मंच] ,
अमरावती
सर्वच भारतीयांना आग्रहाचे आमंत्रण आहे.
★प्रत्येकाने मनाने व कृतीने या महामोर्चात सामील व्हायचं आहे.कन्याकुमारी ते श्रीनगर आणि जगन्नाथ पुरी ते पोरबंदर असा भारतभर करोडो भारतीयांचा अतिभव्य महामोर्चा सुरु होत आहे
■या महा मोर्च्यात मागण्या आणि घोषणा आहेत : -
★जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवा . ★शेतकरी वाचवा .
★ प्रदूषण नष्ट करा (परिसराचे व मनाचे) ★भ्रष्टाचार मुक्त भारत.
★ कायद्याचे पालन व्हावे,लवकर (अविलंब)न्याय मिळावा.
★ प्रत्येकाला शिक्षण
★ प्रत्येकासाठी दर्जेदार आरोग्यसेवा हवी. ★जातीभेद नष्ट करा.
■ करोडो भारतीयांना रोज या मोर्च्यात यायचं आहे.
■सारे भारतीय एक झाले तर काहीही अशक्य नाही.
◆स्वागत आहे◆
◆आजपासून आणि आत्तापासून हा महामोर्चा सुरु झाला आहे.
■ शुभकार्यासाठी मुहूर्ताची गरज नाही ■ * सुहास सोहोनी
★संवेदना★
[ सामाजिक विचार मंच] ,
अमरावती
No comments:
Post a Comment